अहिल्यानगरचे चार तर धुळ्याचे दोन असे 6 तृतीयपंथी श्रीनगरमध्ये अडकले आहेत. त्यांना प्रवासासाठी तिकीट मिळत नसल्याची त्यांनी तक्रार केली आहे. त्यामुळे या तृतीयपंथीयांनी शासनाकडून मदतीची मागणी केली आहे. हल्ल्यामुळे काश्मीरमध्ये अनेक पर्यटक अडकले आहेत. त्
.
आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत….