रायगडच्या पालकमंत्रिपदावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील वाद पेटणार



रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा लवकरच सुटणार असल्याचा विश्वास भरत गोगावले यांनी व्यक्त केला.  तर 15 ऑगस्टला ध्वजारोहण मीच करावं, रायगडच्या जनतेचीही इच्छा असल्याचं वक्तव्य त्यांनी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24