रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा लवकरच सुटणार असल्याचा विश्वास भरत गोगावले यांनी व्यक्त केला. तर 15 ऑगस्टला ध्वजारोहण मीच करावं, रायगडच्या जनतेचीही इच्छा असल्याचं वक्तव्य त्यांनी केले.
Source link
रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा लवकरच सुटणार असल्याचा विश्वास भरत गोगावले यांनी व्यक्त केला. तर 15 ऑगस्टला ध्वजारोहण मीच करावं, रायगडच्या जनतेचीही इच्छा असल्याचं वक्तव्य त्यांनी केले.
Source link