महाराष्ट्रातील 11 आणि तामिळनाडू एक अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळं म्हणून घोषित करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. या निर्णयावर पहिली प्रतिक्रिया नोंदवताना राज ठाकरेंनी एक खास पोस्ट लिहित आपलं मत मांडलं आहे.
Source link