शिवरायांचे 12 किल्ले ‘जागतिक वारसा’ घोषित झाल्यानंतर राज ठाकरेंची टेन्शन वाढवणारी पोस्ट; म्हणाले, ‘सरकारने फक्त…’



महाराष्ट्रातील 11 आणि तामिळनाडू एक अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळं म्हणून घोषित करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. या निर्णयावर पहिली प्रतिक्रिया नोंदवताना राज ठाकरेंनी एक खास पोस्ट लिहित आपलं मत मांडलं आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24