निवडणुकीसाठी भाजपचा गनिमी कावा‎: उद्योजकता विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मेळाव्यात केला दावा‎ – Chhatrapati Sambhajinagar News



महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी‎महाराजांनी गनिमी काव्याने राज्य केले.‎‎याच गनिमी‎‎काव्याने भारतीय‎‎जनता पक्ष आगामी‎‎निवडणुका‎‎जिंकणार आहे,‎‎असा दावा कौशल्य‎व उद्योजकता विकास मंत्री मंगलप्रभात‎लोढा यांनी केला. ते शुक्रवारी छत्रपती‎संभाजीनगर दौऱ्यावर

.

कार्यकर्ता नाराज झाला तर काय‎होते याचा अनुभव आम्हाला आहे. ‎‎कार्यकर्ते आहेत म्हणून आम्ही मंत्री, ‎‎खासदार, आमदार आहोत. येणाऱ्या ‎‎महापालिका निवडणुका या‎कार्यकर्त्यांना न्याय देणाऱ्या असतील. ‎‎त्यासाठी सर्वांनी तयार राहा, असे ‎‎आवाहन त्यांनी केले. मेळाव्यानंतर‎कोअर कमिटीची बैठक झाली. या‎वेळी ओबीसी कल्याण मंत्री अतुल‎सावे, खा. डॉ. भागवत कराड, आ. ‎‎अनुराधा चव्हाण, आ. संजय केणेकर, ‎‎शहराध्यक्ष किशोर शितोळे,‎जिल्हाध्यक्ष संजय खंबायते आदींची ‎‎उपस्थिती होती.‎

मुंबईत भाजपचाच महापाैर‎

ठाकरे बंधू मराठी-हिंदी मुद्द्यावर‎एकत्रितपणे मोर्चा काढत आहेत. यावर‎लोढा म्हणाले, ते त्यांचे काम आहे. मराठी‎ही आपली भाषा आहे. भाजप राज्यातील‎सर्वात मोठा पक्ष आहे. लोक‎आमच्यासोबत आहेत. मुंबई महापालिकेत‎भाजपचाच महापौर होईल.‎

अतुल सावेही असेच जिंकले‎

पूर्व विधानसभेत अतुल सावेदेखील ‎गनिमी काव्याचा आधार घेत जिंकले.‎ तिसऱ्यांदा अवघड समजली जाणारी‎ निवडणूकही त्यांनी याच आधारावर ‎जिंकल्याचे लाेढा यांनी स्पष्ट केले.‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24