‘शक्तिपीठ महामार्ग’ ही महाराष्ट्राची आजची तातडीची गरज आहे का? अशी विचारणा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून सरकारला करण्यात आली आहे. ‘समृद्धी महामार्ग’ हा तुमचाच आधीचा ड्रीम प्रोजेक्ट! या नव्याकोऱ्या महामार्गावर सध्या खड्ड्यांची ‘समृद्धी’ झाली आहे याची आठवण सामनाच्या अग्रलेखातून करुन देण्यात आली आहे.
Source link