राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिक विभागात चांगला पाऊस झालाय. मात्र विदर्भ आणि मराठवाड्याकडे पावसाने पाठ फिरवलीय. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावण्याची शक्यता आहेत. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय.
Source link
राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिक विभागात चांगला पाऊस झालाय. मात्र विदर्भ आणि मराठवाड्याकडे पावसाने पाठ फिरवलीय. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावण्याची शक्यता आहेत. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय.
Source link