महाराष्ट्रातील त्या 76 लाख मतांबाबत कोर्टाचा अत्यंत महत्वाचा फैसला; प्रकाश आंबेडकर यांना जोर का झटका!



राज्यात 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी 6 वाजता मतदानाची वेळ संपल्यावर 76 लाख मतदान वाढल्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीये. ही याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणात बाजू मांडली होती. यामुळे कोर्टाचा निर्णय हा प्रकाश आंबेडकर यांना धक्का देणारा आहे. 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24