सनातनी लोकांनी शिवरायांचा राज्याभिषेक नाकारला, शंभूराजेंना बदनाम केले आणि… महाराष्ट्रातील बड्या नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ



वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था कोणी निर्माण केली,  शिवरायांना राज्याभिषेकापासून कोणी रोखलं, ते सनातनी दहशतवादीच होते असे वादग्रस्त वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकारण पेटले आहे. 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24