महादेवीसाठी कोल्हापूरकरांचं राष्ट्रपतींना साकडं, कोल्हापूरकरांनी राष्ट्रपतींना पाठवली 2 लाख पत्र



हादेवीला परत आणण्यासाठी कोल्हापूरकरांनी थेट राष्ट्रपती द्रोपदी मूर्मू यांनी साकडं घातलं आहे. महादेवीला परत पाठवण्यात यावं अशी विनंती करणारी 2 लाखांपेक्षा अधिक पत्रं कोल्हापूरकरांनी राष्ट्रपतींना पाठवलंय. 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24